ऑलिम्पिकच्या इतिहासात अॅथलेटिक्समधील ऐतिहासिक पहिलं सुवर्णपदक आज भारताने जिंकलं. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा हा दुष्काळ संपवला आहे. प्रचंड आत्मविश्वासात अंतिम फेरीची सुरुवात केलेल्या नीरज चोप्राने पहिल्या व दुसऱ्याच प्रयत्नात असा भाला फेकला कि विरोधी खेळाडू त्याच्या आसपासही आले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात …
Read More »एकेकाळी क्लासची फीस भरायला पैसे नसलेला नागपूरचा पोट्टा आज भारतीय क्रिकेटची शान आहे
आज भारतीय क्रिकेट संघाचा देशभरात दबदबा बघायला मिळतो. भारतीय क्रिकेट संघात एक से बढकर एक असे अनेक दिग्गज खेळाडू नेहमीच देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत राहिले आहेत. क्रिकेटविश्वाला भारताने अनेक सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. मग ते कपिल देव असोत किंवा आताचे विराट कोहली. आज आपण अशा एका खेळाडूची गोष्ट जाणून …
Read More »भारताविरुद्ध मैदान गाजवणारा जयसूर्या नागपुरात सडलेल्या सुपारींचे स्मगलिंग करताना सापडला होता
क्रिकेटच्या इतिहासात सनथ जयसूर्या हे नाव प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलर्सची धूळधाण उडवणारा विस्फोटक बॅट्समन म्हणून परिचित आहे. ९० च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये जी काही वेगवान शतकं आणि अर्धशतकं होती, त्यातली जवळपास सर्वच जयसूर्याच्याच नावावर होती. श्रीलंका टीमचा सलामीवीर म्हणून खेळताना जयसूर्याने आपल्या आक्रमक खेळींच्या जोरावर वनडे क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला होता. …
Read More »वर्ल्डकप फायनलची तिकिटे दिली नाहीत म्हणून पठ्ठ्याने पुढची वर्ल्डकप स्पर्धाच भारतात आणली होती
२०२४ ते २०३१ या कालखंडात क्रिकेटमधील दोन वनडे वर्ल्डकप आणि चार टी-२० वर्ल्डकप खेळवले जाणार आहेत. जगभरातील १७ देशांनी या स्पर्धांच्या आयोजनासाठी इच्छा व्यक्त केली आहे. १९८३ सालच्या क्रिकेट वर्ल्डकपनंतर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने जर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना आव्हान दिले नसते, तर कदाचित आज जगातल्या कुठल्याच देशाने …
Read More »सतपाल नावाच्या वादळाला चारीमुंड्या चीत करुन बिराजदार मामांनी महाराष्ट्राची लाज राखली
लातूरच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावी ५ जून १९५० रोजी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा जन्म झाला. लहान वयातच आपल्या कुस्ती कौशल्याच्या जोरावर “हरी पैलवान” म्हणून त्यांनी नाव कमावले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी दादूमामा चौगुलेंना पराभूत करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. त्याच वर्षी हिंदकेसरीची देखील गदा त्यांनी मिळवली. …
Read More »भारताच्या टीममध्ये खेळलेले हे २ क्रिकेटपटू बनले पश्चिम बंगालमध्ये आमदार, एक भाजपचा तर दुसरा TMC चा..
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीची सर्वत्र खूप चर्चा झाली. या निवडणुकीला अनेक कारणांनी चर्चेत ठेवले. एकतर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या गर्दीच्या सभा घेऊन कोरोना पसरण्यास मदत केली. शिवाय मागील २ वर्षांपासून बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झडपी देखील चर्चेचे कारण होत्या. भाजपने पूर्ण शक्ती …
Read More »…म्हणून क्रिकेटर पॅट कमिन्सनं मागे घेतला PM Cares Fund ला ३७ लाख रुपये देण्याचा निर्णय!
सध्या कोरोनाच्या सावट असताना आयपीएलचे सामने सुरु आहेत. भारतात कोरोनाने थैमान घातले असताना आयपीएल खेळण्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहिले होते. अनेकांनी BCCI च्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. देशात अनेक रुग्ण बेडविना ऑक्सिजनविना आपले प्राण गमावत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल नको असा पवित्रा अनेकांचा होता. पण BCCI मात्र आयपीएल …
Read More »कोरोना लढ्यासाठी या IPL टीमने केली ७.५ कोटी रुपये देण्याची घोषणा, दुसऱ्या टीमनेही केली मोठी घोषणा..
सध्या आयपीएलचा चौदावा सीजन चालू आहे. देशात सध्या कोरोनाने थैमान घातल्यामुळे आयपीएल खेळवावं का नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला. सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये आयपीएल खेळवणे योग्य नसल्याचं काहींचं म्हणणं होतं तर काहींच्या मते आयपीएल सर्व नियम पाळून पार पडत आहे आणि आयपीएलमुळे घरी असलेल्या लोकांना मनोरंजनाचा डोस मिळतो. …
Read More »स्वतःच्या जीवावर आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या या खेळाडूंना पुढे कोणीच विचारलं नाही!
सध्या आयपीएलचं चौदावा सीजन सुरु आहे. जसं जसं हे सीजन पुढे जात आहे तसं आता सामन्यांमध्ये रंगत यायला सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या आयपीएलपूर्वी मिनी ऑक्शन पार पडलं होतं. यामध्ये अनेक भारतीय नवोदित खेळाडूंना मोठी किंमत देऊन संघानी खरेदी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष होतं. चांगलं प्रदर्शन करण्यात अनेक …
Read More »भीतीमुळे झहीर खानवर आली होती मुंबई सोडण्याची वेळ, शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे राहिला मुंबईत!
झहीर खान ने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले. आपल्या घटक गोलंदाजीच्या बळावर झहीर विरोधी संघातील फलंदाजीचे कंबरडे मोडत असे. झहीर खान हा भारतीय संघाने २०११ साली जिंकलेल्या आयसीसी वर्ल्डकपचा एक प्रमुख शिलेदार होता. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड करणाऱ्या झहीर खानने २०१५ मध्ये सन्यास घेतला. …
Read More »