Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

एकेकाळी पायात चप्पल नव्हती, खायचे देखील हाल होते; आज पुण्यात उभा केला लाखोंचा बिजनेस

आयुष्यात डेअरिंग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. हे सिद्ध केलं आहे एका पाचवी नापास मुलाने. वडिलांचं अचानक अकाली निधन झालं. घरची जबाबदारी त्याच्यावर आली. पुण्यात जाऊन पोट भरण्याचं ठरवलं. भाड्याने एक हातगाडी आणून त्यावर अंडा भुर्जी विकायला सुरुवात केली. ज्यादिवशी गाडी चालू केली तेव्हा त्याच्याकडे भांडे देखील नव्हते. मित्रांनी …

Read More »

हॉटेलमध्ये वेटरचे काम करत केली UPSC ची तयारी, ६ वेळा आलं अपयश, आज आहे कलेक्टर..

यश हे तुम्ही प्रयत्न केले तर एक ना एक दिवस भेटतेच. फक्त तुम्ही हार न मानता प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत. आज अशा एका व्यक्तीची यशोगाथा बघूया ज्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत UPSC परीक्षेची तयारी केली आणि सहा वेळा अपयश आलं पण हार न मानता सातव्या प्रयत्नात तो IAS बनला. …

Read More »

मंगळसूत्र गहाण ठेवून शिकली, उपाशीपोटी रस्त्यावर काढले दिवस, आज आहे करोडोंचा बिजनेस

पाणी प्यायला देखील स्वतःचं जवळ काही नसलेली ती आपल्या ३ महिन्याच्या मुलाला घेऊन राहिली. रस्त्यावर उपाशीपोटी झोपून तिने दिवस काढले. मंगळसूत्र गहाण ठेवून विकून शिकलेली आणि रस्त्याच्या कडेला टेबलवर १० रुपयाच्या मसाल्याच्या पुड्या विकणाऱ्या तिने आज एका करोडोंच्या कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास केला आहे. जाणून घेऊया शून्यातून विश्व …

Read More »

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली तयारी करून या पदावर पोहचतात देखील. IAS अधिकारी बनल्यानंतर देखील पुढचा प्रवास खूप खडतर असतो. अनेकदा IAS IPS अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि सरकारचे चमचे झाल्याचे आरोप होतात. पण असे देखील काही अधिकारी असतात जे कोणापुढे झुकत …

Read More »

बांगड्या भरल्या, विहिरी फोडल्या, किराणा दुकानात काम करून आज उपजिल्हाधीकारी बनला!

आज अशा एका तरुणाचा जीवनप्रवास बघूया जो खूपच संघर्षमय आहे. कारण त्याचे वडील हे शेतमजूरी करून बांगड्या विकण्याचे देखील काम करायचे तर आई देखील वडिलांप्रमाणे बांगड्या भरायचं काम करायची. अत्यंत हलाखीचं जीवन, समोर अनेक समस्या होत्या. पण आपल्या कष्ट करणाऱ्या आईवडिलांना समाजात मानसन्मान मिळवून देण्याचे त्याने स्वप्न बघितले. त्यानेही मजुरी …

Read More »

दहावीला ४४ टक्के मार्क पडले म्हणून रडत न बसता तो आज कलेक्टर बनलाय!

आपल्या देशात शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या मार्कांना जरा जास्तच महत्व दिले जाते. दहावी आणि बारवीमध्ये चांगले मार्क पडले तरच तो विद्यार्थी पुढे काही यश मिळवू शकतो असा समज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मार्कच तुम्ही किती हुशार आहेत हे दाखवू शकत नाहीत. त्यासाठी तुमच्यामध्ये असलेली कठोर परिश्रम करण्याची जिद्द तुम्हाला …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा नेमका आहे तरी कोण?

ऑलिम्पिकच्या इतिहासात अ‍ॅथलेटिक्समधील ऐतिहासिक पहिलं सुवर्णपदक आज भारताने जिंकलं. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकाचा हा दुष्काळ संपवला आहे. प्रचंड आत्मविश्वासात अंतिम फेरीची सुरुवात केलेल्या नीरज चोप्राने पहिल्या व दुसऱ्याच प्रयत्नात असा भाला फेकला कि विरोधी खेळाडू त्याच्या आसपासही आले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात …

Read More »

कॉलेजमध्ये नेत्याच्या मुलाने खूप त्रास देऊनही ती मागे हटली नाही, बनली क्लास १ अधिकारी !

एक नकोशी म्हणून जन्मलेली मुलगी. जिच्या जन्मानंतर बाप तिचं साधं तोंड बघायला पण आला नाही. तिला शाळेत घालायचा प्रश्नच नव्हता. नेहमीच नकोशी सारखी वागणूक. पण तिने संघर्ष करून आपल्या जिद्दीच्या बळावर यश मिळवलं कि ते यश हे खूप आगळंवेगळं असतं. असच काहीसं यश मिळवलं आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डु या छोट्याशा …

Read More »

एका सालगड्याचा मुलगा कष्टाचं चीज करून आधी तहसीलदार अन नंतर उपजिल्हाधिकारी झाला!

कालपासून सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हि पोस्ट आहे तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांची. त्यांनी केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. त्यांनी आपल्या खुर्चीवर वडिलांना बसवून त्यांच्यासोबत फोटो घेतला आणि त्यावर काही शब्द लिहून ते आपल्या फेसबुकवर टाकले. समाधान यांनी लिहिलंय “आजचा …

Read More »

पतीचं कँसरने निधन, टपरीवर वडापाव विकून जगली जीवन, आज आहे लाखोंचा व्यवसाय..

आई वडील हे आपल्या मुलींसाठी नेहमीच चांगलं स्थळ बघून देण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा या निर्णयात मुलीला चांगलं स्थळ मिळतच असं नाही. कारण ज्या अपेक्षेने मुलीला दिलेलं असतं त्या मुलांकडून पूर्ण होत नाहीत. यामागे अनेक कारण असू शकतात. अनेकदा काही संकटांनी देखील मुलीच्या आयुष्यात कठीण परिस्थिती उद्भवते. आई वडिलांकडे तुच्छतेची वागणूक …

Read More »