Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या

ठळक बातम्या

धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांची सुपारी दिल्याचा मुबई पोलीस आयुक्तांनी केला होता गौप्यस्फोट

धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली. तर मुंबईमध्ये पारशी कुटुंबात जन्मलेले नसली वाडिया हे बॉम्बे डाईंगचे चेअरमन होते. नसली वाडिया यांची अजून खास ओळख सांगायची झाली तर, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना …

Read More »

८ वि शिकलेल्या मुन्नाने भंगारातून बनवलं होतं हेलिकॉप्टर, पण त्याच स्वप्नाने घेतला त्याचा जीव..

२००९ मध्ये आलेला ३ इडियट चित्रपट सर्वानीच अनेक वेळा बघितला असेल. या सिनेमातली आमीर खान याने साकारलेली ‘रँचो’ची व्यक्तीरेखा खऱ्या जीवनात सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे. मोठ्या समस्यांवर अगदी सोप्या पद्धतीने उपाय शोधून काढणे हे रँचोचे आवडते काम. अगदी याच पद्धतीने खऱ्या आयुष्यात रँचो होता यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी …

Read More »

कधी मिठाई विकून तर कधी दूध विकून चालवलं घर, आज आहे ५० हजार कोटीच्या बँकेचा मालक!

कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं हे आपण अनेकदा ऐकलं असेल. अनेकदा मोठे व्यक्ती सांगत असतात कि कोणत्याच कामाची माणसाला लाज असू नये. कोणत्याच कामाला कधी नाही म्हणू नये. दूध विकण्यापासून ते मजुरी करण्यापर्यंत सर्व कामांची कदर करा. घरातल्या जेष्ठांच्या तोंडी हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. आज आपण एका अशा …

Read More »

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर तुम्ही हमखास ही नावे ऐकली असतील. वास्तविक पाहता ही काही काल्पनिक नावे नाहीत. ७० च्या दशकात खरोखरच भारतामध्ये रंगा आणि बिल्ला या नावाचे कुख्यात गुन्हेगार होऊन गेले आहेत. या दोघांची नावे एकाचवेळी घेतली जातात, कारण …

Read More »

सयाजीराव गायकवाडांनी चांदीच्या ताटात १०१ सुवर्णमुद्रा आणून सुरु केलेली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा !

बडोदा म्हणलं की त्याच्या जागोजागी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आठवणी पाहायला मिळतात. बडोदा संस्थानाचे अधिपती असताना त्यांनी बडोद्याचा जो कायापालट केला, त्यामुळे देशाच्या नकाशात त्याला महत्वाचे स्थान प्रपात झाले. बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणा, प्रशासन, शिक्षणव्यवस्था, आर्थिक सुधारणा, इत्यादिमध्ये सयाजीरावांनी राबविलेल्या धोरणांचा परिपाक दिसून येतो. खऱ्या अर्थाने सयाजीरावांना बडोदानरेश हा उपाधी …

Read More »

भारतातील या सर्वात हुशार चोराने चक्क बनावट न्यायाधीश बनून दोन महिने निर्णय सुनावले होते

धनी राम मित्तल या व्यक्तीला तुम्ही कदाचित ओळखत नसाल किंवा त्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नसेल. हा कुणी सेलिब्रेटी, सिनेसृष्टीतील चेहरा किंवा कुठला नामवंत नेता नाही. धनी राम मित्तल हा एक चोर आहे. असा चोर ज्याने चक्क भारत सरदारही फसवले आहे. त्याचे कारणानेच असे आहेत की त्याच्या कारनाम्यांबद्दल जाणून घ्यायला …

Read More »

बिल गेट्स आता शेतीत उतरले आहेत, एका झटक्यात बनलेत जगातील सर्वात मोठे शेतकरी

मागची काही वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर असलेले आणि आताच्या घडीला जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे बिल गेट्स हे आता शेतीत उतरले आहेत. मायक्रोसॉफ्ट सारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी स्थापन करुन आपल्या नावाचा बोलबाला निर्माण केल्यानंतर आता त्यांनी शेतीकडे आपली पावले वळवली आहेत. आजच्या …

Read More »

लालूप्रसाद यादव यांचे हे किस्से वाचले तर तुम्हाला हसावं की रडावं कळणार नाही

भारतीय राजकारणामध्ये लालूप्रसाद यादव या व्यक्तिमत्वाने स्वतःची अशी एक वेगळी छाप उमटवली आहे. भारतीय राजकारणाची नस ना नस जाणून असणारा हा नेता आपल्या वक्तृत्व आणि विनोदशैलीबद्दल प्रसिद्ध आहे. त्यांचा स्वभाव मजेदार आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने प्रभावित होऊन राजकारणात त्यांनी प्रवेश केला. व्हायच्या अवघ्या २९ व्या वर्षी ते खासदार बनून …

Read More »

ट्रॅक्टरची पुढची आणि मागची चाके लहानमोठी का असतात ?

ज्या अर्थी आपणाला ट्रॅक्टरची पुढची आणि मागची चाके लहानमोठी का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे, त्या अर्थी आपण नक्कीच ट्रॅक्टर किंवा शेतीशी निगडित कुठल्यातरी व्यवसायात कार्यरत असला पाहिजेत. बरोबर ना ? तर मंडळी आपल्याला असणारे हे कुतूहल दूर करण्यासाठीच आम्ही आज हा लेखन प्रपंच मांडला …

Read More »

राजीव सातव यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेला सायटोमेगॅलो व्हायरस नेमका आहे तरी काय?

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं मागील रविवारी पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झालं. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खूप खालावत गेली. ते २३ दिवस व्हेंटिलेटरवर होते. देशपातळीवर उभरते युवा नेतृत्व म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिलं जायचं. राजीव सातव यांची देशाच्या राजकारणात वेगळी छाप …

Read More »